Gondiya Jilha : गोंदिया जिल्हा

प्रशासकीय दृष्ट्या पूर्व विदर्भातील Gondiya गोंदिया हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून Gondiya गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या ईशान्येस हा जिल्हा आहे. मुख्यालय – गोंदिया महानगरपालिका –  नाही क्षेत्रफळ – 5435 चौकिमी. स्थान व विस्तार – गोंदियाच्या पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य, पश्चिमेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस … Read more

Gadchiroli Jilha : गडचिरोली जिल्हा

महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. Gadchiroli Jilha गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 26 ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून Gadchiroli गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभागातीळ हा जिल्हा आहे. मुख्यालय – गडचिरोली महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 14,412 चौकीमी. स्थान व विस्तार – गडचिरोलीच्या पूर्वेस छत्तीसगड, पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिण व … Read more

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा

Kolhapur कोल्हापूर जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. करवीर नगरी तसेच दक्षिण काशी असा Kolhapur कोल्हापूरचा लौकिक आहे. क्षेत्रफळ – 7685 चौकिमी मुख्यालय – कोल्हापूर स्थान व विस्तार – कोल्हापूरच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा, ईशान्य उत्तरेस सांगली जिल्हा आहे. तालुके(12) –  करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, … Read more

Jalagaon Jilha : जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आहे. Jalagaon Jilha जळगाव जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. जळगाव जिल्हा 3 राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. मुख्यालय – जळगाव महानगरपालिका – जळगाव क्षेत्रफळ – 11765 चौकिमी. स्थान व विस्तार – जळगावच्या पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा (पूर्व नेमाड जिल्हा), पश्चिमेस धुळे, नैऋत्येस नाशिक, दक्षिणेस  संभाजीनगर(औरंगाबाद), … Read more

Ahilyanagar : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा

Ahilyanagar अहिल्यानगर हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. 31 मे 2023 रोजी Ahilyanagar अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त चोंडी जि. अहमदनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. अहमदनगर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळ – 17048 चौकिमी मुख्यालय – अहिल्यानगर … Read more

Amrawati Jilha : अमरावती जिल्हा

महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी Amrawati Jilha अमरावती हा एक प्रशासकीय विभाग असून  यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – अमरावती महानगरपालिका – अमरावती क्षेत्रफळ – 12210 चौकिमी. स्थान व विस्तार – पूर्वेस नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैऋत्येस अकोला, दक्षिणेस यवतमाळ. तालुके(14) – अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-बाजार, चांदुर-रेल्वे, चिखलदरा, … Read more

Akola Jilha : अकोला जिल्हा

Akola Jilha अकोला जिल्हा हा विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे-कोलकत्ता Akola Jilha अकोला जिल्ह्यातून जातो. क्षेत्रफळ – 5428 चौकिमी मुख्यालय – अकोला महानगरपालिका – अकोला (2001) स्थान व विस्तार – पूर्वेस व उत्तरेस अमरावती जिल्हा, पश्चिमेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा. तालुके(7) – अकोला, बाळापुर, मुर्तीजापुर, पातुर, अकोट, … Read more

Maharashtratil Jilhe : महाराष्ट्रातील जिल्हे

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग होते. Maharashtratil Jilhe आता 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. असे सगळे मिळून आज महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे Maharashtratil Jilhe आहेत. आणखी काही जिल्हे नव्याने … Read more

Saibaba Mandir : साईबाबा मंदिर शिर्डी

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात Saibaba Mandir साईबाबांचे प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. श्री साईबाबांच्या समाधीवर बांधण्यात आलेल्या Saibaba Mandir शिर्डी साईबाबा मंदिरासाठी शिर्डी हे सर्वात प्रसिद्ध आहे. याची स्थापना 1922 मध्ये शिर्डी साईबाबांची सेवा करण्यासाठी करण्यात आली. असे मानले जाते की, साईबाबा सोळा वर्षाचे असताना शिर्डी शहरात आले आणि मृत्यू होईपर्यंत … Read more

Saptshungi Devi : सप्तशृंगी देवी वणी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे Saptshungi Devi सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ म्हणजे अर्धे शक्तिपीठ आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या नंदुरी गावाजवळ गडावर Saptshungi Devi सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे … Read more