Month: June 2025
भारतीय राज्यघटनेचे स्रोत
भारतीय घटनाकारांनी जगातील सुमारे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातल्या चांगल्या बाबींचा समावेश भारतीय संविधानात Sources of the Indian Constitution केला आहे. भारतीय राज्यघटनेचे (Indian Constitution) स्रोत विविध देशांच्या राज्यघटनांमधून घेतले गेले आहेत. संविधान समितीने भारताच्या गरजेनुसार विविध देशांच्या सर्वोत्तम घटनात्मक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केला. त्यातील काही बाबी खालील प्रमाणे- … Read more
घटना समितीच्या प्रमुख समित्या
मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशानानुसार (त्रीमंत्री योजना) भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी एका संविधान (घटना) समितीची निर्मिती करून प्रस्ताव ठेवण्यात आला. घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या. Major Committees of the Constituent Assembly त्यापैकी मसुदा समिती हि महत्वाची मानली जाते. घटना समितीच्या काही प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष खालीलप्रमाणे- समिती अध्यक्ष मसुदा समिती डॉ. बाबासाहेब … Read more
भारतीय राज्यघटनेतील भाग
भारतीय राज्यघटनेत Parts of Indian Constitution एकूण 25 भाग आहेत आणि 12 अनुसूची आहेत. मूळ भाग 22 होते यापैकी, भाग 7 निरसित करण्यात आला तर भाग 4A, 9A, 9B, 14A हे भाग नव्याने निर्माण करण्यात आले. भाग तरतुदी कलम 1 संघराज्य व त्यांचे क्षेत्र 1 ते 4 2 नागरिकत्व 5 ते 11 3 मूलभूत … Read more
राज्यघटनेतील 12 परिशिष्टे(अनुसूची)
भारतीय संविधानात सुरवातीला 8 परिशिष्टे होती. गरजेनुसार घटनादुरुस्त्या करून नव्याने 4 परिशिष्टे संविधानात जोडण्यात आली. सध्या भारतीय संविधानात 12 परिशिष्टे आहेत. Rajyaghatanetil 12 parishishtye अनुसूचि तरतूद 1 राज्य व केंद्रशासित प्रदेश Rajyaghatanetil 12 parishishtye 2 वेतन, भत्ते व विशेष अधिकार – राष्ट्रपती राज्यपाल लोकसभेचे सभापती व उपसभापती राज्यसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष राज्यातील विधानसभांचे सभापती व … Read more
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये :
म्हणजे, भारतात संसदीय शासन पद्धतीमुळे कायदे करण्याची अंतिम सत्ता संसदेकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कमी जास्त करण्याचा, तसेच घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेस आहे. परंतु त्याचवेळी संसदेच्या कायद्याची वैधता ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे.
भारतीय संविधानाचा सरनामा
उद्देशपत्रिका (सरनामा) PREAMBLE म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रस्ताविका आहे. घटनाकारांनी भारतीय संविधानाचा सरनामा PREAMBLEही घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे. सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो. संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध याचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या उद्देश … Read more
भूगोल : सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
bhugol mcq- या post च्या शेवटी EXAM दिलेली आहे …..देऊन पहा १. भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?अ) महाराष्ट्रब) उत्तर प्रदेशक) राजस्थानड) मध्य प्रदेश✅ उत्तर: क) राजस्थान २. भूमध्य रेषा सर्वाधिक वेळा कोणत्या खंडातून जाते?अ) आशियाब) आफ्रिकाक) युरोपड) दक्षिण अमेरिका✅ उत्तर: ब) आफ्रिका ३. गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो?अ) हरिद्वारब) बद्रीनाथक) गंगोत्रीड) … Read more
मराठा साम्राज्य – बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
maratha samrajya mcq प्रश्न 1: मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली?अ) संभाजी महाराजब) छत्रपती शिवाजी महाराजक) शाहू महाराजड) बाजीराव प्रथमउत्तर: ब) छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न 2: शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला?अ) रायगडब) सिंहगडक) प्रतापगडड) राजगडउत्तर: अ) रायगड प्रश्न 3: शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ ही उपाधी कोणी बहाल केली?अ) रामदास स्वामीब) गगाभट्टक) तुकाराम महाराजड) समर्थ गुरु … Read more