भारतीय राज्यघटनेचे स्रोत

भारतीय घटनाकारांनी जगातील सुमारे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातल्या चांगल्या बाबींचा समावेश भारतीय संविधानात Sources of the Indian Constitution केला आहे. भारतीय राज्यघटनेचे (Indian Constitution) स्रोत विविध देशांच्या राज्यघटनांमधून घेतले गेले आहेत. संविधान समितीने भारताच्या गरजेनुसार विविध देशांच्या सर्वोत्तम घटनात्मक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केला. त्यातील काही बाबी खालील प्रमाणे-     … Read more

घटना समितीच्या प्रमुख समित्या

मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशानानुसार (त्रीमंत्री योजना) भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी एका संविधान (घटना) समितीची निर्मिती करून प्रस्ताव ठेवण्यात आला. घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या. Major Committees of the Constituent Assembly त्यापैकी मसुदा समिती हि महत्वाची मानली जाते. घटना समितीच्या काही प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष खालीलप्रमाणे- समिती     अध्यक्ष मसुदा समिती डॉ. बाबासाहेब … Read more

भारतीय राज्यघटनेतील भाग

भारतीय राज्यघटनेत Parts of Indian Constitution एकूण 25 भाग आहेत आणि 12 अनुसूची आहेत. मूळ भाग 22 होते यापैकी, भाग 7 निरसित करण्यात आला तर भाग 4A, 9A, 9B, 14A हे भाग नव्याने निर्माण करण्यात आले. भाग तरतुदी कलम   1 संघराज्य व त्यांचे क्षेत्र 1 ते 4 2 नागरिकत्व 5 ते 11 3 मूलभूत … Read more

राज्यघटनेतील 12 परिशिष्टे(अनुसूची)

भारतीय संविधानात सुरवातीला 8 परिशिष्टे होती. गरजेनुसार घटनादुरुस्त्या करून नव्याने 4 परिशिष्टे संविधानात जोडण्यात आली. सध्या भारतीय संविधानात 12 परिशिष्टे आहेत. Rajyaghatanetil 12 parishishtye अनुसूचि           तरतूद 1 राज्य व केंद्रशासित प्रदेश  Rajyaghatanetil 12 parishishtye 2 वेतन, भत्ते व विशेष अधिकार – राष्ट्रपती राज्यपाल लोकसभेचे सभापती व उपसभापती राज्यसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष राज्यातील विधानसभांचे सभापती व … Read more

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये :

म्हणजे, भारतात संसदीय शासन पद्धतीमुळे कायदे करण्याची अंतिम सत्ता संसदेकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कमी जास्त करण्याचा, तसेच घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेस आहे. परंतु त्याचवेळी संसदेच्या कायद्याची वैधता ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे.

भारतीय संविधानाचा सरनामा

उद्देशपत्रिका (सरनामा) PREAMBLE म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रस्ताविका आहे. घटनाकारांनी भारतीय संविधानाचा सरनामा PREAMBLEही घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे. सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो. संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध याचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या उद्देश … Read more