Grampanchayat : ग्रामपंचायत

Grampanchayat पंचायत राज प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा स्तर म्हणजे ग्रामपंचायत होय. Grampanchayat ग्रामपंचायतीस आसाममध्ये “गावपंचायत” असे म्हणतात. गुजरात मध्ये “ग्रामपंचायत / नगरपंचायत” तर, तामिळनाडूमध्ये “शहर पंचायत” म्हणतात. उत्तर प्रदेशात “गावसभा” बिहार मध्ये “पंचायत”, ओरिसामध्ये “पाली सभा” म्हणतात. विकास प्रशासनात ग्राम स्तरावरील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत होय. पंचायत राज संस्थांचा पाया म्हणजे ग्रामपंचायत होय. … Read more

Kotwal : कोतवाल

Kotwal गावची लोकसंख्या कोतवालांची संख्या 1000 पर्यंत 1 कोतवाल 1000 ते 2000 पर्यंत 2 कोतवाल 3000 पेक्षा अधिक   3 कोतवाल पुढे हे हि वाचा महाराष्ट्र हवामान https://mpsc.pro/maharashtra-climate-gk/ महाराष्ट्रातील वने व त्यांचे उपयोग https://mpsc.pro/forests-in-maharashtra/ महाराष्ट्र राष्ट्रीय उद्याने https://mpsc.pro/maharashtra-national-park/ महाराष्ट्रातील अभयारण्य:wild sanctuary in maharashtra https://mpsc.pro/wild-sanctuary-in-maharashtra/ महाराष्ट्र-खनिजसंपत्ती https://mpsc.pro/mineral-resources-in-maharashtra/ Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदे https://mpsc.pro/industries-in-maharashtra/

Deputy Collector : उपजिल्हाधिकारी

Deputy Collector प्रांताअधिकारी (UPSC) संघ लोकसेवा आयोगाद्वारे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची निवड. Deputy Collector-उपजिल्हाधिकारी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे.

ZILA PARISHAD : जिल्हा परिषद

ZILA PARISHAD एक मे 1962 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद स्थापन झाली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदेला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग हे जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र असते. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात महानगरपालिका आणि नगरपालिका यांचे कार्यक्षेत्र येत नाही. जिल्हा परिषदेचे कार्यालय जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असते. जिल्हा परिषदा पंचायतराज अंतर्गत जिल्हा पातळीवरील किंवा उच्च … Read more

Bara Jyotirling : बारा ज्योतिर्लिंग देवस्थाने

Bara Jyotirling भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत. हिंदू धर्मातील पुराणात सांगण्यात आल्यानुसार भगवान शिव जिथे जिथे स्वतः प्रकट झाले त्या स्थानावर ही ज्योतिर्लिंगे स्थापन करण्यात आली. आता या बारा ज्योतिर्लिंगाना तीर्थस्थान मानले जाते. हि ज्योतिर्लिंग सर्वात पवित्र मानली जातात आणि दरवर्षी हजारो भक्त या ज्योतिर्लिंग भेट देतात. सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात) हे देशातील पहिले ज्योतिर्लिंग सौराष्ट्र गुजरात … Read more

Irrigation projects : भारतातील जलसिंचन प्रकल्प

Irrigation projects पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला व औद्योगिक क्षेत्रास वापरल्या जाणाऱ्या पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. धरणे, तलाव यातून कालव्याद्वारे किंवा अन्य मार्गाने मिळणारे पाणी, नद्यांमधील पाणी, भुगर्भातील पाणी इत्यादी स्त्रोतांमधील पाणी सिंचनासाठी वापरले जाते. भारतातील 450 जिल्ह्यांपैकी 44 जिल्ह्यात मध्ये बागायती क्षेत्र आहे. या जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन होते. पाण्याच्या … Read more

Rivers and Cities : भारतातील नद्या व नदीकाठची शहरे

Rivers and Cities नदी काठावरील शहरे साबरमती अहमदाबाद गंगा हरिद्वार, कानपूर, पाटणा, मिर्झापुर, बनारस, भागलपुर. बक्सार यमुना   दिल्ली, आग्रा, मथुरा कृष्णा   सांगली, विजयवाडा कावेरी   श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली हुगळी कोलकाता, हावडा गोदावरी नांदेड, गंगाखेड, नाशिक, पैठण, कोपरगाव गोमती   जैनपुर, लखनौ चंबळ   कोटा,रतलाम झेलम   श्रीनगर तापी   भुसावळ, सुरत तुंगभद्रा हरिहर, कर्नुल … Read more

CEMETERY : भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

CEMETERY व्यक्ती समाधी स्थळे महात्मा गांधी राजघाट दिल्ली बाबू जगजीवनराम समता स्थल दिल्ली गुलजारीलाल नंदा नारायण घाट अहमदाबाद इंदिरा गांधी शक्तीस्थल दिल्ली विलासराव देशमुख बाभळगाव लातूर चौधरी देवीलाल संघर्षस्थल दिल्ली चंद्रशेखर स्मृतीस्थळ दिल्ली शंकर दयाळ शर्मा कर्मभूमी दिल्ली चौधरी चरणसिंग किसान घाट दिल्ली यशवंतराव चव्हाण प्रीतीसंगम कराड के. आर. नारायणन उदय भूमी दिल्ली पंडित जवाहरलाल … Read more

Unemployment in India : भारतातील बेरोजगारी व बेकारी एक सत्य

Unemployment in India : देशातील 17 ते 59 वयोगटातील व्यक्तींची प्रचलित वेतनदरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असून देखील त्यांना प्रत्यक्षात काम न मिळण्याची स्थिती म्हणजे बेकारी होय. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या(NSSO) मते- ऐच्छिक बेकारी: ऐच्छिक बेकारी ही व्यक्तीच्या निष्क्रियतेचा व आळसाचा परिणाम आहे. व्यक्तीची कामे करण्याची पात्रता असते, परंतु त्यांची काम करण्याची इच्छा नसते … Read more

The First lady in India : भारतातील सर्वप्रथम महिला

The First lady in India The First lady in India भारतातील पहिल्या महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचिता कृपलानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्ष – सरोजिनी नायडू भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान – श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या प्रदेशातील पहिल्या महिला राजदूत … Read more