Irrigation projects : भारतातील जलसिंचन प्रकल्प

Irrigation projects पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला व औद्योगिक क्षेत्रास वापरल्या जाणाऱ्या पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. धरणे, तलाव यातून कालव्याद्वारे किंवा अन्य मार्गाने मिळणारे पाणी, नद्यांमधील पाणी, भुगर्भातील पाणी इत्यादी स्त्रोतांमधील पाणी सिंचनासाठी वापरले जाते. भारतातील 450 जिल्ह्यांपैकी 44 जिल्ह्यात मध्ये बागायती क्षेत्र आहे. या जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन होते. पाण्याच्या … Read more