आणीबाणी
युद्ध, परिचक्र किंवा सशस्त्र बंड या कारणामुळे भारताचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात येऊन गंभीर Emergency आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे, अशी राष्ट्रपतींची खात्री झाल्यास राष्ट्रपती संपूर्ण भारतासाठी अथवा त्या एखाद्या राज्यात क्षेत्रासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. युद्ध, परिचक्र यांना बाह्य आणीबाणी म्हणतात, तर सशस्त्र उठाव यास अंतर्गत आणीबाणी असे म्हणतात. विशिष्ट परिस्थितीला तोंड … Read more