भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये :

म्हणजे, भारतात संसदीय शासन पद्धतीमुळे कायदे करण्याची अंतिम सत्ता संसदेकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कमी जास्त करण्याचा, तसेच घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेस आहे. परंतु त्याचवेळी संसदेच्या कायद्याची वैधता ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे.